* शोधा म्हणजे सापडेल.
अ. आपल्या दीर्घिकेचे नाव .......हे आहे.
उत्तर - मंदाकिनी
आ. प्रचंड अंतरे मोजण्यासाठी....... हे एकक वापरतात.
उत्तर - प्रकाशवर्ष
इ. प्रकाशाचा वेग ...km/s एवढा आहे.
उत्तर - ३०००००
उत्तर - १०० अब्ज
उ. सूर्याची अंतिम अवस्था असेल.
उत्तर - श्वेत बटू
ऊ. ताऱ्यांचा जन्म........मेघांपासून होतो.
उत्तर - आंतरतारकीय
ए. आकाशगंगा ही एक..... दीर्घिका आहे.
उत्तर - चक्राकार
ऐ. तारे हे...... .वायूचे गोल असतात..
ओ. ताऱ्यांचे वस्तुमान.........वस्तुमानाच्या सापेक्ष मोजले जाते.
उत्तर - सूर्याच्या
औ. सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास एवढा वेळ लागतो, तर चंद्रापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास........एवढा वेळ लागतो.
उत्तर - ८ मिनिटे , १ सेकंद
अं. ताज्याचे वस्तुमान जितके अधिक तितकी त्याची.......... जलद गतीने होते.
उत्तर - उत्क्रांती
अः ताऱ्याच्या जीवनकाळात किती प्रकारची इंधने वापरली जातात हे त्याच्या........ अवलंबून असते.
2. कोण खरे बोलतय ?
उत्तर - चूक
आ. ताऱ्याची अंतिम अवस्था त्याच्या मूळ वस्तुमानावर अवलंबून असते.
इ. ताऱ्यातील गुरुत्वीय बल त्यातील इलेक्ट्रॉनच्या दाबाशी समतोल झाल्यास तारा न्यूट्रॉन तारा होतो.
ई. कृष्ण विवरातून केवळ प्रकाशच बाहेर पडू शकतो.
उत्तर - चूक
उ. सूर्याच्या उत्क्रांती दरम्यान सूर्य महाराक्षसी अवस्थेतून जाईल.
उत्तर - चूक
ऊ. सूर्याची अंतिम अवस्था श्वेत बटू ही असेल.
3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ. ताऱ्यांची निर्मिती कशी होते?
उत्तर -
आ. ताऱ्यांची उत्क्रांती कशामुळे होते ?
उत्तर -
ताऱ्याची उत्क्रांती म्हणजे काळाप्रमाणे ताऱ्याच्या गुणधर्मांत बदल होऊन त्याचे वेगवेगळ्या अवस्थांत रूपांतर होण्याची प्रक्रिया.
ताऱ्यांच्या उत्क्रांतीचे कारण त्यांच्या केंद्रातील इंधन जळणे व त्याचा साठा कमी होणे हे आहे. केंद्रातील इंधन संपुष्टात आल्यावर ऊर्जा निर्मितीही संपुष्टात येते व ताऱ्याचे तापमान कमी होऊ लागते. तापमान कमी झाल्याने वायूचा दाबही कमी होतो व तो गुरुत्वीय बलाशी संतुलन राखू शकत नाही. गुरुत्वीय बल आता वायूच्या दाबापेक्षा अधिक असल्याने तारा आकुंचित होतो. यामुळे दुसरे इंधन वापरात येते.
इ. ताऱ्यांच्या तीन अंतिम अवस्था कोणत्या ?
उत्तर -
ई. कृष्ण विवर हे नाव कशामुळे पडले ?
उत्तर -
उ. न्युट्रॉन तारा ही कोणत्या प्रकारच्या ताऱ्यांची अंतिम स्थिती असते ?
उत्तर -
4. अ. तुम्ही जर सूर्य असाल तर तुमचे गुणधर्म स्वतःच्या शब्दांत लिहा.
उत्तर -
रात्री आकाशात आपण सुमारे 4000 तारे आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. सूर्य हा त्यातील एक सामान्य तारा आहे. सामान्य म्हणण्याचे कारण असे की तो आपल्यापासून सगळ्यांत निकट असल्यामुळे जरी आकाशातील इतर ताऱ्यांपेक्षा खूप मोठा दिसत असला तरीही वस्तुतः त्याच्यापेक्षा कमी किंवा अधिक वस्तुमान, आकार व तापमान असलेले अब्जावधी तारे आकाशात आहेत. तारे हे तप्त वायूचे प्रचंड गोल असतात. सूर्याचे काही गुणधर्म खालील तक्त्यात दिले आहेत. सूर्याच्या वस्तुमानाचा 72% भाग हायड्रोजन आहे, तर 26% भाग हेलिअम आहे. उरलेले 2% वस्तुमान हेलिअमपेक्षा अधिक अणुक्रमांक असलेल्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या रूपात आहे.
ब. श्वेत बटू बद्दल माहिती दया.
या ताऱ्यांच्या उत्क्रांती दरम्यान त्यांचे मोठ्या प्रमाणात प्रसरण होते व त्यांचा आकार 100 ते 200 पटीने वाढतो. या अवस्थेत त्यांना 'तांबडा राक्षसी तारा' म्हणतात. हे नाव त्यांच्या मोठ्या आकारामुळे व त्यांचे तापमान कमी झाल्याने ते लालसर दिसत असल्याने दिले गेले आहे. इतर प्रकारच्या ताऱ्यांच्या सापेक्ष तांबड्या राक्षसी ताऱ्याचा आकार आकृती 19.2 मध्ये दाखविला आहे. उत्क्रांतीच्या शेवटी या ताऱ्यांचा विस्फोट होतो. ताऱ्यांचे बाहेरील वायूचे आवरण दूर फेकले जाते व आतील भाग आकुंचित होतो. या आतील भागाचा आकार साधारणपणे पृथ्वीच्या आकाराइतका होतो. ताऱ्यांचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा खूप अधिक असल्याने व आकार पृथ्वीइतका झाल्याने ताऱ्यांची घनता खूप वाढते. अशा स्थितीत त्यांतील इलेक्ट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब तापमानावर अवलंबून असत नाही व तो ताऱ्यांच्या गुरुत्वीय बलास अनंतकाळापर्यंत संतुलित करण्यास पुरेसा असतो. या अवस्थेत तारे श्वेत दिसतात व त्यांच्या लहान आकारामुळे ते श्वेत बटू (White dwarfs) म्हणून ओळखले जातात.
आकाश काकासाहेब पाचे
ReplyDeleteHi
Delete